चीनचा अजब कारनामा ! आता समुद्राच्या खाऱ्या पाण्यात येणार भाताचे पीक; नापीक जमिनीचे टेन्शन मिटले
जगातील वाढती लोकसंख्या आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई पाहता हा शोध अत्यंत मैलाचा दगड ठरणार आहे. या तंत्रज्ञानामुळे जगातील लाखो हेक्टर पडीक आणि खाऱ्या किनाऱ्यावरील जमिनीवर भाताची शेती करणे शक्य होणार आहे, ज्यामुळे जागतिक अन्न संकट कायमचे मिटवण्यास मदत होईल असा दावा केला जात आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा